पाकिस्तान स्वत:च्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकत आहे

पाकिस्तान किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं याचा नवा पुरावा आता समोर आला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान अचानक भारताच्या सीमाभागातील राज्यांमध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले. या घटनेनंतर आज परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पाकिस्तान किती क्रूर आहे याचा मोठा खुलासा … Read more

पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका, उरल्या सुरल्या आशेवरही फिरलं ‘पाणी’

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्ताविरोधात मोठी कारवाई केली, भारतानं या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात आधी सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले, एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली. आयात, निर्यात पूर्णपणे … Read more

पाकडे पुन्हा पिसाळले, भारतीय सैन्याने सगळे ड्रोन पाडले

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. राजौरी, उरी, जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला आहे. तर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहे. भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर देत जोरदार पलटवार करत हल्ले परतावून लावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानी सैन्याचे नापाक … Read more

पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट, पुण्यातील तरुणीवर पोलिसांकडून अटकेची कारवाई

पुण्यात वास्तव्यास असलेल्या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रार पुणे शहरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. शिवाय ही तरुणी पुण्यातील ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजनेही तरुणीवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला धमकी

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला युद्ध थांबवा अन्यथा परिणाम खूप वाईट होतील अशी धमकी दिली आहे. भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत जोरदार दणका दिला. भारताने यात कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. भारताने फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. मात्र दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला … Read more