पाकिस्तान स्वत:च्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकत आहे
पाकिस्तान किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं याचा नवा पुरावा आता समोर आला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान अचानक भारताच्या सीमाभागातील राज्यांमध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले. या घटनेनंतर आज परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पाकिस्तान किती क्रूर आहे याचा मोठा खुलासा … Read more